एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
आदिम जमातीच्या शेतकऱ्यांना शेळी गट वाटप करणे
  • धारणी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील येत असलेले धारणी व एटापल्ली तालुक्यातील आदिम जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना शेतीपुरक व्यवसाय म्हणुन शेळी गट वाटप योजना राबविण्यात येतआहे.
  • सदर योजनेमुळे बेरोजगार लाभार्थ्यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यसाठी अर्थसहाय्य झालेला आहे.
  • त्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत झालेली असुन लाभार्थी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती झालेली आहे.
  • त्याचबरोबर धारणी व एटापल्ली तालुक्यातील स्वंयसेवी महीला बचतगटांना सुध्दा शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे.